भारत में बेरोज़गारी: युवाओं के लिए बढ़ती चुनौती


भारत में बेरोज़गारी: युवाओं के लिए बढ़ती चुनौती

सबाहत ज़ेबा(करियर काउंसलर)

बेरोज़गारी आज भारत की सबसे गंभीर सामाजिक-आर्थिक समस्याओं में से एक बन चुकी है। तेज़ आर्थिक विकास के बावजूद लाखों युवाओं को स्थायी और सार्थक रोज़गार नहीं मिल पा रहा है। शिक्षा और रोजगार के बीच बढ़ती खाई माता-पिता, शिक्षकों और नीतिनिर्माताओं के लिए चिंता का विषय बन गई है।

युवाओं का देश, पर अवसरों की कमी

भारत दुनिया की सबसे युवा आबादी वाले देशों में एक है, लेकिन हर साल बढ़ती कामकाजी आबादी के लिए पर्याप्त रोजगार पैदा नहीं हो पा रहे। बड़ी संख्या में शिक्षित युवा या तो बेरोज़गार हैं या अपनी क्षमता से कम स्तर के काम करने के लिए मजबूर हैं। इससे उनके भीतर निराशा, असमंजस और भविष्य को लेकर असुरक्षा की भावना पैदा होती है।

बेरोज़गारी बढ़ने के मुख्य कारण

1. शिक्षा और कौशल का असंतुलन

हर साल लाखों विद्यार्थी डिग्रियाँ तो हासिल कर लेते हैं, लेकिन आधुनिक उद्योगों की ज़रूरतों के मुताबिक़ कौशल उनसे दूर रह जाते हैं। पुराना पाठ्यक्रम और वास्तविक दुनिया का कम अनुभव उनकी employability को कमज़ोर करता है।

2. जनसंख्या का दबाव

हर साल करोड़ों नए युवा नौकरी बाजार में प्रवेश करते हैं, लेकिन अवसर उतनी ही तेज़ी से नहीं बढ़ पाते।

3. करियर मार्गदर्शन की कमी

अधिकांश विद्यार्थी बिना किसी समुचित करियर काउंसलिंग के पाठ्यक्रम चुन लेते हैं। गलत चुनाव आगे चलकर बेरोज़गारी और असंतोष का कारण बनता है।

4. तकनीकी बदलाव

ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और डिजिटल तकनीकों ने कई पारंपरिक नौकरियों को कम कर दिया है। नई नौकरियों के लिए नए कौशल की मांग बढ़ गई है।

5. ग्रामीण–शहरी असमानता

अधिकतर रोजगार अवसर बड़े शहरों में केंद्रित रहते हैं, जिससे ग्रामीण युवाओं के लिए विकल्प सीमित हो जाते हैं।

भारत में प्रचलित बेरोज़गारी के प्रकार

  • शिक्षित बेरोज़गारी

  • मौसमी बेरोज़गारी

  • संरचनात्मक बेरोज़गारी

  • आंशिक रोजगार (Underemployment)

ये सभी प्रकार मिलकर देश में जटिल बेरोज़गारी की समस्या खड़ी करते हैं, जो आर्थिक और सामाजिक दोनों स्तर पर असर डालती है।

समाज पर प्रभाव

बेरोज़गारी बढ़ने से आय घटती है, पलायन बढ़ता है, मानसिक तनाव बढ़ता है और युवाओं का आत्मविश्वास कम होता है। यह आर्थिक विकास को धीमा करने के साथ-साथ सामाजिक असमानताओं को भी बढ़ाता है।

आगे का रास्ता: मज़बूत कार्यबल के लिए समाधान

1. प्रारम्भिक करियर मार्गदर्शन

स्कूलों में कक्षा 8 से ही संरचित करियर काउंसलिंग और योग्यता परीक्षण (aptitude tests) की शुरुआत होनी चाहिए।

2. कौशल विकास

व्यावसायिक शिक्षा, डिजिटल कौशल, संचार क्षमता और उद्योग-विशेष प्रशिक्षण को मुख्यधारा की शिक्षा में शामिल करना आवश्यक है।

3. उद्यमिता को बढ़ावा

युवाओं को स्टार्टअप, छोटे व्यवसाय और सामुदायिक उद्यम शुरू करने के लिए प्रोत्साहित करना चाहिए।

4. पाठ्यक्रम सुधार

शिक्षा प्रणाली को बदलते उद्योगों के अनुसार ढालने की आवश्यकता है—AI, coding, finance, design जैसे विषयों को बढ़ावा देना चाहिए।

5. उद्योग–शिक्षा सहयोग

इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप और वास्तविक कार्य अनुभव प्रदान करने के लिए उद्योगों और शैक्षणिक संस्थानों के बीच मजबूत साझेदारी आवश्यक है।

बेरोज़गारी केवल एक आँकड़ा नहीं—यह भारत के युवाओं के भविष्य को प्रभावित करने वाली एक गंभीर चुनौती है। सही मार्गदर्शन, उपयुक्त कौशल और उद्योग की आवश्यकताओं के अनुरूप शिक्षा के माध्यम से इस संकट को अवसर में बदला जा सकता है। आज के तेजी से बदलते रोजगार बाज़ार में छात्रों को सिर्फ जानकारी ही नहीं, बल्कि सही दिशा और विशेषज्ञ सलाह की आवश्यकता है। ऐसे समय में CGC Consultancy जैसी संस्थाएँ महत्वपूर्ण भूमिका निभाती हैं, क्योंकि सही करियर चयन, कौशल विकास और भविष्य की संभावनाओं को समझने में मिलने वाला पेशेवर मार्गदर्शन युवाओं की क्षमता को कई गुना बढ़ा देता है।

भारत की युवा शक्ति देश की सबसे बड़ी ताकत है—उसे केवल सही दिशा की आवश्यकता है। और यही सही दिशा पाने के लिए आज ही कदम बढ़ाना आवश्यक है, क्योंकि सही समय पर मिला मार्गदर्शन पूरे भविष्य को बदल सकता है।



भारतामधील बेरोजगारी: तरुणांसमोर उभं राहिलेलं वाढतं आव्हान

 सबाहत झेबा, करिअर काउंसलर

बेरोजगारी ही आज भारतातील सर्वात गंभीर सामाजिक-आर्थिक समस्यांपैकी एक बनली आहे. जलद आर्थिक विकास असूनही लाखो तरुणांना स्थिर, अर्थपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण रोजगार मिळत नाही. शिक्षण आणि रोजगार यांच्यामधील वाढतं अंतर पालक, शिक्षक आणि धोरणनिर्मात्यांसाठी मोठी चिंता निर्माण करत आहे.

तरुणांचा देश, पण संधींची कमी

भारत जगातील सर्वात मोठ्या तरुण लोकसंख्येचा देश आहे. मात्र दरवर्षी कामाच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्या पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत. अनेक शिक्षित तरुण बेरोजगार किंवा त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी पातळीच्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. यामुळे निराशा, संभ्रम आणि भविष्यासंबंधी असुरक्षितता वाढताना दिसते.

भारतात बेरोजगारी वाढण्याची मुख्य कारणे

1. शिक्षण आणि कौशल्यांमधील तफावत

दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेतात, पण आधुनिक उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली practically कौशल्ये त्यांच्या शिक्षणात नसतात. जुनाट अभ्यासक्रम, कमी practically exposure आणि कमी employability हे मोठे कारण ठरतात.

2. लोकसंख्येचा प्रचंड दबाव

दरवर्षी कोट्यवधी तरुण रोजगाराच्या बाजारात येतात, पण उपलब्ध संधी त्याच्या तुलनेत खूप कमी असतात.

3. योग्य करिअर मार्गदर्शनाचा अभाव

अनेक विद्यार्थी योग्य सल्लामसलत न घेता चुकीचे कोर्स आणि शाखा निवडतात. यामुळे रोजगार मिळण्यात अडचणी येतात आणि नंतर बेरोजगारीचा सामना करावा लागतो.

4. तांत्रिक बदलांची लाट

ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या कमी झाल्या आहेत. नवीन नोकऱ्यांसाठी नव्या कौशल्यांची गरज वाढली आहे.

5. ग्रामीण–शहरी दरी

बहुतेक रोजगार शहरांमध्ये उपलब्ध असतात. ग्रामीण भागातील तरुणांकडे पर्याय कमी असल्याने बेरोजगारी जास्त दिसते.


भारतातील बेरोजगारीचे प्रमुख प्रकार

  • शिक्षित बेरोजगारी

  • हंगामी बेरोजगारी

  • संरचनात्मक बेरोजगारी

  • अल्परोजगार (Underemployment)

ही सर्व प्रकारची बेरोजगारी एकत्रितपणे भारतातील आर्थिक आणि सामाजिक संतुलनावर परिणाम करत आहे.

समाजावर होणारे परिणाम

बेरोजगारीमुळे उत्पन्न घटते, शहरांकडे होणारे स्थलांतर वाढते, मानसिक तणाव वाढतो आणि तरुणांचा आत्मविश्वास कमी होतो. देशाचा आर्थिक विकास मंदावतो आणि असमानता वाढते.

आगेचा मार्ग: सक्षम कार्यबल तयार करण्यासाठी उपाय

1. लवकरात लवकर करिअर मार्गदर्शन

शाळांमध्ये ८वीपासून aptitude tests आणि करिअर मार्गदर्शनाची सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे.

2. कौशल्य विकासावर भर

व्यावसायिक शिक्षण, डिजिटल कौशल्ये, संवादकौशल्ये आणि उद्योगविशेष प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे.

3. उद्योजकतेला चालना

तरुणांना स्टार्टअप्स, लघुउद्योग आणि स्थानिक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

4. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा

शिक्षण प्रणालीला उद्योगांच्या गरजेनुसार बदलणे आवश्यक आहे—AI, Coding, Finance, Design यांसारख्या क्षेत्रांवर भर दिला पाहिजे.

5. उद्योग–शिक्षण सहयोग

इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी भागीदारी करणे गरजेचे आहे.

बेरोजगारी हा फक्त एक आकडा नाही—तो भारताच्या तरुणांच्या भविष्याला दिशा देणारा गंभीर प्रश्न आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य कौशल्ये आणि उद्योगानुरूप शिक्षण दिल्यास या संकटाला संधीमध्ये रूपांतर करणे पूर्णपणे शक्य आहे. आजच्या बदलत्या रोजगारविश्वात विद्यार्थ्यांना केवळ माहिती नव्हे तर योग्य दिशा आणि तज्ज्ञ सल्ल्याची गरज आहे. अशा वेळी व्यावसायिक मार्गदर्शन देणाऱ्या CGC Consultancy सारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण योग्य करिअर निवड, कौशल्य विकास आणि भविष्यातील संधींबद्दल योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांची क्षमता दुपटीने वाढते.

भारताची तरुण पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे—फक्त तिला योग्य दिशा मिळण्याची गरज आहे. आणि हीच योग्य दिशा मिळवण्यासाठी आजच पाऊल उचला, कारण योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन संपूर्ण भविष्य बदलू शकते.


Unemployment in India: A Rising Challenge for the Youth

By Sabahat Zeba, Career Counselor

Unemployment continues to be one of India’s most serious socio-economic challenges. Despite rapid economic expansion, millions of young people struggle to find meaningful and stable employment. The gap between education and employability is widening, raising concern for parents, educators, and policymakers across the country.

A Nation of Youth, Yet Short of Opportunities

India boasts one of the world’s youngest populations, but job creation has not kept pace with the rising number of students entering the workforce every year. A large segment of educated youth finds itself unemployed or underemployed, creating frustration, confusion, and uncertainty about the future.

Key Causes Behind the Growing Crisis

Educational Mismatch

While lakhs of students complete degrees annually, many lack the practical skills required by modern industries. Outdated curriculum and limited exposure to real-world learning weaken employability.

Population Pressure

With millions of job-seekers added annually, opportunities fall short of expectations.

Lack of Career Guidance

A major portion of students select courses without proper counseling. Poor decisions lead to unsuitable career paths and ultimately unemployment.

Technological Shifts

Automation, artificial intelligence, and digital systems are replacing many traditional jobs, creating a demand for new-age skills.

Rural–Urban Divide

Most employment opportunities remain concentrated in urban centres, leaving rural youth with limited options.

Types of Unemployment Prevalent in India

  • Educated Unemployment

  • Seasonal Unemployment

  • Structural Unemployment

  • Underemployment

These forms together create a complex challenge, affecting both the economy and social stability.


Impact on Society

Rising unemployment leads to lower income, increased migration, mental stress, and a decline in the confidence of young people. It threatens economic growth and widens inequality across regions.


The Road Ahead: Solutions for a Stronger Workforce

Early Career Guidance

Schools must introduce structured counseling and aptitude assessment from class 8 onwards to help students choose better pathways.

Skill Development

Vocational training, digital literacy, communication skills, and domain-specific training must be integrated into mainstream education.

Encouraging Entrepreneurship

Students should be motivated to build startups, small ventures, and community-based enterprises.

Curriculum Reform

Education must evolve with changing industry demands, including AI, coding, finance, and design.

Industry–Academia Collaboration

Stronger partnerships can offer internships, apprenticeships, and exposure to real work environments.

Unemployment is not just a number—it is a serious challenge that shapes the future of India’s youth. With the right guidance, relevant skills, and industry-aligned education, this crisis can be transformed into an opportunity. In today’s rapidly changing job market, students need more than information; they need direction, clarity, and expert support. This is where institutions like CGC Consultancy play a vital role, as professional guidance in career selection, skill development, and understanding future opportunities can significantly enhance a student’s potential and confidence.

India’s young population is its greatest strength—they simply need the right direction. Taking that step at the right time is essential, because timely guidance has the power to change an entire future.